महाराष्ट्रराजकारण

ठाकरे गट आणि भाजप पुन्हा एकत्र? काय म्हणाले संजय राऊत…

मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. महायुतीला एकतर्फी यश मिळाले असले तरी पालकमंत्रिपद आणि खातेवाटपावरुन नेते नाराज आहेत. तर निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये देखील मित्रपक्ष एकमेकांवर नाराज आहेत. यामुळे राज्यामध्ये नवीन आघाडी पाहायला मिळणार असल्याच्या चर्चा आहेत. शिवसेना व भाजप पक्षाची पुन्हा एकदा राज्यामध्ये युती होण्याचे संकेत समोर येत आहेत. या संदर्भात आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सूचक विधान केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button